॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Comments

SMS Preview

Profile Picture Miraj

पक्षी जेव्हा जीवंत असतो,
तेव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेव्हा पक्षी मरण पावतो,
तेव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
शुभ सकाळ!

⌛ 11 months ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (1) 🟢