॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Comments

SMS Preview

Profile Picture Yashwant97

भारतात १००० मुलांच्या प्रमाणात फक्त ९४३ मुली आहेत.
म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय राहतात.
हीच ५७ मुलं पुढे जाऊन
.
.
.
अटलबिहारी, अब्दुलकलाम, रतन टाटा, नरेंद्र मोदी बनतात !
उरलेले ९४३,
कुकरच्या ३ शिट्या झाल्या कि
गॅस बंद करतात.

⌛ 1 year ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (2) 🟢